Sunday, 18 December 2016

'स्वरभास्कर' एक समर्पित संगीत महोत्सव...,,



   abhisabale09@gmail.com
 संगीत म्हणजे मनाला अगदी चिरतरुण करणारी देवाने मानवाला दिलेली एक देणगी आहे अस जरी म्हंटल तरी वावगं ठरणार नाही कारण दरवर्षी हिच चितरुण संगीत संजीवनी आपल्या सारख्या रसिकांसाठी आयोजीत करण ही देखील तितकीच् महत्वाची गोष्ट आहे आणि हेच सत्कार्य पुण्याचे सुरश्री फाऊंडेशन करतय २०११ सालापासून  “स्वरभास्कर संगीत महोत्सव” कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी सुरु करण्यात आला सालाबादाप्रमाणे या वर्षीही २३ डिसेंबर २०१६ ते २५ डिसेंबर २०१६ दरम्यान “स्वरभास्कर  संगीत महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन मा.श्री. प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच शां. व. मुजुमदार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मा. श्री.शशिकांत सुतार, डॉ.अमोल कोल्हे , मा.श्री.विनायक निम्हण आदी  मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तित राहणार आहे.  या कार्यक्रमात गायीका " सौ.रेवा नातू " यांना ‘स्वरभास्कर’ पुरस्कारने सन्मानित  करण्यात येणार आहे. या महोत्सवात  श्री.स्वीकार कट्टी ,श्री. अभिषेक बोरकर ,पं.रामदास पळसुले, पं. शीधर पार्थसारथी , सौ. अपर्णा केळकर, उस्ताद.शाहिद परवेज, श्री.अनुज मिश्रा आदी कलाकारही सहभागी होणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला करण्यात आला आहे. या सुवर्ण संधीचा फायदा तमाम रसिकप्रेमींनी घ्यावा, असे आव्हान गायत्री वैरागकर-जोशी यांनी केले आहे.
    गायत्री वैरागकर-जोशी ह्या एका संगीत  कलाकार कुटुंबातील आहेत. भेंडी बाजार घराण्याचे कुशल गायक नाशिक मधील सुप्रसिद्ध संगीतकार "श्री.शंकरराव वैरागकर" यांची कन्या. “श्री. पं.शंकरराव वैरागकर” यांची कन्या.. पं.शंकरराव वैरागकर यांनी आपल्या घरातूनच सौ. विजयालक्ष्मी वैरागकर-मणेरीकर, गायत्री वैरागकर-जोशी, श्री. ओंकार वैरागकर यांच्याच पाठोपाठ कु. रागेश्री वैरागकर नव्या पिढीतील एक नामवंत कलाकारांपैकी एक. असे उत्कृष्ट कलाकार महाराष्ट्राच्या संगीत खजिन्याला प्राप्त करून दिले. यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच " वैरागकर" घराण्याचे नाव संगीतात्मक घराण्याशी जोडले. गायत्रीताईंनी वडिलांच्या सखोल मार्गदर्शनाने लहान वयात संगीतकला आत्मसात केली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून 'संगीत अलंकार " तसेच  पुणे विद्यापीठाच्या M.A. (संगीत) पदवी प्राप्त करून आग्रा-जयपूर "सौ.आरती अंकलीकर-टिकेकर" यांच्या कडून संगीताचे प्रगत प्रशिक्षण प्राप्त केले व  सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवले .त्यांचा आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही . गायत्री वैराग्यकार-जोशी यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या दादरा, ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करतात. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे गायत्रीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

                                   :-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटिल)
                              मु.पो-खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक
                                  abhisabale09@gmail.com


Saturday, 10 December 2016

निफाडच्या देवगाव गटात जनतेला हवाय उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी.......


abhisabale09@gmail.com
नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसातच सुरु होणार आहे.
मात्र बऱ्याच वर्षांपासून निफाड तालुक्यातील देवगाव गट अनेक प्रतिनिधी निवडून आल्यानंतर देखील विकासापासून वंचित आहे.या गटात यावेळी कोण प्रतिनिधी बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याच लक्ष लागलय.फक्त अश्वासनांचा पाऊस पाडून येथून मागील लोकप्रतिनिधी निवडून आल्याचे सांगितले जाते.मात्र सध्या याच देवगाव गटात इतर लोकप्रतिनिधींना आदर्श घालून देणारी नवीन आदर्शवत चळवळ घडतेय ती महाराष्ट्राच्या नामवंत आर्किटेक्ट,गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा आणि एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असणाऱ्या आर्की.अमृताताई वसंतराव पवार यांच्या माध्यमातून.
आर्की.अमृताताई वसंतराव पवार या नाशिक जिल्ह्याचे शिक्षणसम्राट डॉ.वसंतराव पवार यांच्या कन्या आहेत.
त्या स्वतः उच्चशिक्षित असून देवगाव गटाचा खऱ्या अर्थाने विकास करतील तर त्या आर्की.अमृताताई पवार चं.असा विश्वास देवगाव गटातील जनतेकडून बळावला जातोय.
कारण बहुतांश लोकप्रतिनिधी हे निवडणुकीच्या आधी आश्वासन देवून मग निवडणुकीनंतर  विकासाकडे जमले तर लक्ष देतात.मात्र या बाबत अमृताताई पवार यांनी इतर लोकप्रतिनिधींना आदर्श घालून दिला आहे तो असा कि निवडणुकी आधी अमृताताई पवार यांनी देवगाव गटातील जवळ पास ७०% गावांमध्ये विकासकामांना सुरुवात करून ते पूर्ण केले आहेत.तसेच आर्की.अमृता ताई पवार यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर त्या स्वतः उत्तर महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी महिला संघटक आहेत.खासदार सुप्रियाताई सुळे आणि भारताचे माजी कृषिमंत्री मा.शरद पवार साहेब यांच्याशी आर्की.अमृताताई पवार यांचा दांडगा संपर्क असून याचा देखील फायदा देवगाव गटाच्या विकासासाठी निश्चितच होणार आहे.

                                                                                                abhisabale09@gmail.com

Tuesday, 6 December 2016

ग्लोबल व्हिजन स्कूलची अनोखी “ संगीत स्पर्धा ”

:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)

 ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या पुढाकाराने रॉकिंग बॅण्ड’-एक अनोखी संगीत स्पर्धा येत्या २२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. रॉकिंग बॅण्डगीत लिहा, संगीतबद्ध करून सादर करा केवळ ६० मिनिटात , हि  एक अनोखी स्पर्धा छोट्या शालेय कलाकारांसाठी आहे .. ह्या स्पर्धेचे  वैशिष्ठ्यम्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा नाशिकमध्ये आयोजित होत आहे. विध्यार्थी  फक्त अभ्यासातील  पुस्तकी किडे  बनलेले   आहेत असं  मत  आधी होते,आतापर्यंत  लिखित स्वरूपातील ज्ञानच  मुलांना मिळत होते पण आजच्या  युगात मुलांचे करिअर निवडण्यासाठी देखील त्यांचा  सुप्तगुणांचा वापर शाळेपासून कसा होतो हे या  स्पर्धेमधून  दाखवले   जाईल.
हि एक  ग्रुप ऍक्टिव्हिटी असल्यामुळे   सर्वाना  सोबत  घेऊन  कसे  काम करावे व त्यात यश संपादन करावे हे या स्पर्धेतुन शिकतायेण्यासारखे आहे. गाणे लिहायची आवड  असेल ,संगीतकार, संगीत संयोजक बनण्याची संधी यातून प्राप्त होईल.
या स्पर्धेत साधारणपणे ५ ते ७ विद्यार्थ्यांच्या संघाने केवळ ६० मिनिटांमध्ये आयत्यावेळी सोडतीद्वारे मिळालेल्या विषयावर गीत लिहिणे ,गीतासाठी संगीत रचना करणे आणि सराव करून सवाद्य लयबद्ध गीत सादर  करणे असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. 
सदर स्पर्धा दोन गटात होत असून पहिल्या गटात इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात तर दुसऱ्या गटात इयत्ता ८ वी ते १० वी चे विद्यार्थी आपले कसब दाखवू शकतात, संगीत व गायन क्षेत्रात उगवत्या बाल कलाकारांना त्यांच्यातील कलागुण सादर करण्यासाठी हि स्पर्धा म्हणजे अनोखे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी हि संधी न दवडता नावनोंदणीसाठी principal.gvis@gmail.com ह्या इमेल आयडी वर अर्ज भरून पाठवावेत. 
    विजेत्यांना प्रमाणपत्रासह मानचिन्ह,आकर्षक भेटवस्तू आणि रोख बक्षिसाने गौरविण्यात येणार आहे,तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त विविध वैयक्तिक प्रकारात हि विशेष बक्षिसे असणार आहेत. विद्यार्थी व शाळांनी अधिक माहितीसाठी ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनलस्कूल मध्ये संपर्क साधावा. 
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कुलच्या संचालिका सौ . विजयालक्ष्मी  मणेरीकर यांनी नासिकच्या सर्व संगीत प्रेमींना या स्पर्धे साठी लवकरात लवकर नाव नोंदवण्याचे आवाहन केले आहे.तसेच या स्पर्धेमध्ये खाजगी संगीत विद्यालय आपला सहभाग नोंदवू शकतात.
संगीत स्पर्धा संकल्पना :-
सहभागी विद्यार्थ्यांची भूमिका :- 
* प्रत्येक गटातील फक्त २-३ विद्यार्थी वाद्य वाजवतील.
1) गीतकार
2) संगीतकार
3) संगीत संयोजक
4) वादक 
5) गायक
* नोंदणी :-
1) नाव नोंदणीसाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज भरून पाठवावा :- principal.gvis@gmail.com
2)  प्रत्येक गटासाठी प्रवेश फी १०००/-  अनिवार्य
3) नाव नोंदणी दिनांक   15 / 12 / 2016 पूर्वी करावी.
4) शाळेची नोंदणी हि प्रवेश फी भरल्यानंतरच ग्राह्य धरली जाईल .
5) नाव नोंदणी नंतर अर्ज रद्द केला जाणार नाही.
6) कोणत्याही  कारणास्तव  प्रवेश फि परत केली जाणार नाही.
* बक्षिसे :-
1) प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि एक भेटवस्तू दिली जाईल.
2) विजेत्या गटाला मानचिन्ह, प्रमाणपत्र, आकर्षक बक्षीस दिले जाईल.
* विशेष बक्षिसे :-
                1) सर्वोत्तम गायक
                2) सर्वोत्तम गीत               
               
3) सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक.
                4) सर्वोत्तम गट
                5) सर्वोत्तम नाविन्यपूर्ण संकल्पना
   अटी व शर्ती :-
1) हि एक ग्रुप अक्टिव्हिटी आहे त्यामुळे गीत सादरीकरणासाठी एक गट फक्त एकाच भाषेचा वापर करू शकतो.
2) प्रत्येक गट 08:30 वाजता GVIS मध्ये अहवाल देतील. 
3) प्रत्येक शाळेतील कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 गट एका संघासाठी सहभागी होऊ शकतात.
4) शाळेचा मुख्य विद्यार्थी प्रत्येक गटातील इतर विद्यार्थ्यांची भूमिका ठरवू शकतो.
5) प्रत्येक गटाला सोडत प्रणाली द्वारे सादरीकरणासाठी एका विषय दिला जाईल. जो तुम्ही हिंदी, इंग्रजी व मराठी यापैकी कोणत्याही एक भाषेत सादर करू शकता
6) प्रत्येक गटाला रचना, संगीत दिग्दर्शन, संगीत व्यवस्था, वाद्य सराव आणि अंतिम सराव यासर्वांसाठी एकत्र 60 मिनिटे मिळतील.
7) प्रत्येक गटाला सादरीकरण आणि व्यवस्थेसाठी 5 मिनीटे मिळतील
8) प्रत्येक गट स्वतःची वाद्य घेऊन येईल. (उदाहरणार्थ कीबोर्ड, हार्मोनियम, ढोल, ताशे, खंजेरी, तबला, गिटार इ. किंवा तुम्ही या उल्लेख वाद्यांपेक्षा  इतर कोणत्याही सर्जनशील वाद्यांचा उपयोग शकता.)
9) प्रत्येक गटाला लिखाणासाठी लागणारे कागद व लेखणी शाळेच्या केंद्रात प्राप्त होईल.
10) कोणताही गट स्पर्धे दरम्यान कुठल्याच शिक्षकांची मदत घेऊ शकणार नाही.
11) प्रत्येक गटातील सदस्य गीत सादरीकरणामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
12) स्पर्धे दरम्यान  मोबाइल, टॅब,  आय-फोन अशा प्रकारची कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
13) संघाच्या  निर्णयाप्रमाणे वेशभूषा करू शकता. फक्त शाळेचे ओळखपत्र आवश्यक आहे .
14) विद्यार्थी सकाळ पासून संध्याकाळपर्यत स्पर्धेत असल्यामुळे त्यांचा दोन वेळचा पुरेसा जेवणाचा डबा आणि पाण्याची बॉटल सोबत असावी.
15) शाळेने स्वतःच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांना घेऊन यावे व घेऊन जावे. 
16) तयार होणारे गाणे 3 मिनिटांपेक्षा जास्त नसावी.
17) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही प्रकारच्या वादाची दखल घेतली जाणार नाही.
* अधिक माहिती साठी :-
कार्यालय  :- 0253-2382900
 मोबाइल  :- 7770077014
 ई-मेल  :- principalgvis@gmail.com
  Wab  : - www..globalvisionnasik.com /
:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
मु.पो.खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक ४२२३०५



Monday, 5 December 2016

जयललिता प्रभावशाली व्यक्तिमत्व....

:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
जयललिता जयराम (जन्म - २४ फ़रवरी १९४८) ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गम (अन्ना द्रमुक) की की वर्तमान महासचिव तथा तमिलनाडु की मुख्यमंत्री हैं। उन्हें राज्य की दूसरी महिला मुख्‍यमंत्री बनने का सौभाग्य प्राप्त हैं। पूर्व के दिनों में वे मुख्य रूप से तमिल फिल्मों की अभिनेत्री थीं, किन्तु उन्होंने तमिल के अलावा तेलुगू, कन्नड और एक हिंदी तथा एक अँग्रेजी फिल्म में भी काम किया है। जब वे स्कूल में पढ़ रही थीं तभी उन्होंने 'एपिसल' नाम की अंग्रेजी फिल्म में काम किया। वे 15 वर्ष की आयु में कन्नड फिल्मों में मुख्‍य अभिनेत्री की भूमिकाएं करने लगी थीं। इसके बाद वे तमिल फिल्मों में काम करने लगीं। वे दक्षिण भारत की पहली ऐसी अभिनेत्री थीं जिन्होंने स्कर्ट पहनकर फिल्मों में भूमिका निभाई थी। 1965 से 1972 के दौर में उन्होंने अधिकतर फिल्में एमजी रामचंद्रन के साथ की।फिल्मी करियर के बाद उन्होने एम॰जी॰ रामचंद्रन के साथ 1982 में राजनीतिक करियर की शुरुआत की। उन्होंने 1984 से 1989 के दौरान तमिलनाडु से राज्यसभा के लिए राज्य का प्रतिनिधित्व भी किया। वर्ष 1987 में रामचंद्रन का निधन के बाद उन्होने खुद को रामचंद्रन की विरासत का उत्तराधिकारी घोषित कर दिया। वे 24 जून 1991 से 12 मई 1996 तक राज्य की पहली निर्वाचित मुख्‍यमंत्री और राज्य की सबसे कम उम्र की मुख्यमंत्री रहीं। अप्रैल 2011 में जब 11 दलों के गठबंधन ने 14वीं राज्य विधानसभा में बहुमत हासिल किया तो वे तीसरी बार मुख्यमंत्री बनीं। उन्होंने 16 मई 2011 को मुख्‍यमंत्री पद की शपथ लीं और तब से वे राज्य की मुख्यमंत्री हैं। राजनीति में उनके समर्थक उन्हें अम्मा (मां) और कभी कभी पुरातची तलाईवी ('क्रांतिकारी नेता') कहकर बुलाते हैं।

प्रारंभिक जीवन

जयललिता का जन्म 24 फ़रवरी 1948 को एक 'अय्यर' परिवार में, मैसूर राज्य (जो कि अब कर्नाटक का हिस्सा है) के मांडया जिले के पांडवपुरा तालुक के मेलुरकोट गांव में हुआ था। उनके दादा तत्कालीन मैसूर राज्य में एक सर्जन थे। महज 2 साल की उम्र में ही उनके पिता जयराम, उन्हें माँ संध्या के साथ अकेला छोड़ कर चल बसे थे। पिता की मृत्यु के पश्चात उनकी मां उन्हें लेकर बंगलौरचली आयीं, जहां उनके माता-पिता रहते थे। बाद में उनकी मां ने तमिल सिनेमा में काम करना शुरू कर दिया और अपना फिल्मी नाम 'संध्या' रख लिया।
उनकी प्रारंभिक शिक्षा पहले बंगलौर और बाद में चेन्नई में हुई। चेन्नई के स्टेला मारिस कॉलेज में पढ़ने की बजाय उन्होंने सरकारी वजीफे से आगे पढ़ाई की


फिल्मी जीवन

 जब वे स्कूल में ही पढ़ रही थीं तभी उनकी मां ने उन्हें फिल्मों में काम करने के लिए राजी कर लिया। विद्यालई शिक्षा के दौरान ही उन्होंने 1961 में 'एपिसलनाम की एक अंग्रेजी फिल्म में काम किया। मात्र 15 वर्ष की आयु में वे कन्नड फिल्मों में मुख्‍य अभिनेत्री की भूमिकाएं करने लगी। कन्नड भाषा में उनकी पहली फिल्म 'चिन्नाडा गोम्बेहै जो 1964 में प्रदर्शित हुई।उसके बाद उन्होने तमिल फिल्मों की ओर रुख किया। वे पहली ऐसी अभिनेत्री थीं जिन्होंने स्कर्ट पहनकर भूमिका निभाई थी।


तमिल सिनेमा में उन्होंने जाने माने निर्देशक श्रीधर की फिल्म 'वेन्नीरादई' से अपना करियर शुरू किया और लगभग 300 फिल्मों में काम किया। उन्होंने तमिल के अलावा तेलुगु, कन्नड़, अँग्रेजी और हिन्दी फिल्मों में भी काम किया है। उन्होंने धर्मेंद्र सहित कई अभिनेताओं के साथ काम किया, किन्तु उनकी ज्यादातर फिल्में शिवाजी गणेशन और एमजी रामचंद्रन के साथ ही आईं।

राजनीतिक जीवन

जयललिता और अमेरिकी विदेश सचिव हिलेरी क्लिंटन
 अम्मा ने 1982 में ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गम (अन्ना द्रमुक) की सदस्यता ग्रहण करते हुए एम॰जी॰ रामचंद्रन के साथ अपने राजनीतिक जीवन की शुरुआत की। 1983 में उन्हें पार्टी का प्रोपेगेंडा सचिव नियुक्त किया गया। बाद में अंग्रेजी में उनकी वाक क्षमता को देखते हुए पार्टी प्रमुख रामचंद्रन ने उन्हें राज्यसभा में भिजवाया और राज्य विधानसभा के उपचुनाव में जितवाकर उन्हें विधानसभा सदस्य बनवाया। 1984 से 1989 तक वे तमिलनाडु से राज्यसभा की सदस्य रहीं। बाद मेंपार्टी के कुछ नेताओं ने उनके और रामचंद्रन के बीच दरार पैदा कर दी। उस समय वे एक तमिल पत्रिका में अपने निजी जीवन के बारे में कॉलम लिखती थीं पर रामचंद्रन ने दूसरे नेताओं के कहने पर उन्हें ऐसा करने से रोका। 1984 में जब मस्तिष्क के स्ट्रोक के चलते रामचंद्रन अक्षम हो गए तब जया ने मुख्यमंत्री की गद्‍दी संभालनी चाहीलेकिन तब रामचंद्रन ने उन्हें पार्टी के उप नेता पद से भी हटा दिया।


वर्ष 1987 में रामचंद्रन का निधन हो गया और इसके बाद अन्ना द्रमुक दो धड़ों में बंट गई। एक धड़े की नेता एमजीआर की विधवा जानकी रामचंद्रन थीं और दूसरे की जयललिता, लेकिन जयललिता ने खुद को रामचंद्रन की विरासत का उत्तराधिकारी घोषित कर दिया।
वर्ष 1989 में उनकी पार्टी ने राज्य विधानसभा में 27 सीटें जीतीं और वे तामिलनाडु की पहली निर्वाचित नेता प्रतिपक्ष बनीं।
वर्ष 1991 में राजीव गांधी की हत्या के बाद राज्य में हुए चुनावों में उनकी पार्टी ने कांग्रेस के साथ चुनाव लड़ा और सरकार बनाई। वे 24 जून 1991 से 12 मई तक राज्य की पहली निर्वाचित मुख्‍यमंत्री और राज्य की सबसे कम उम्र की मुख्यमंत्री रहीं।
वर्ष 1992 में उनकी सरकार ने बालिकाओं की रक्षा के लिए 'क्रैडल बेबी स्कीम' शुरू की ताकि अनाथ और बेसहारा बच्चियों को खुशहाल जीवन मिल सके। इसी वर्ष राज्य में ऐसे पुलिस थाने खोले गए जहां केवल महिलाएं ही तैनात होती थीं।
1996 में उनकी पार्टी चुनावों में हार गई और वे खुद भी चुनाव हार गईं। इस हार के बाद सरकार विरोधी जनभावना और उनके मंत्रियों के खिलाफ भ्रष्टाचार के कई मामले उजागर हुये। पहली बार मुख्यमंत्री रहते हुए उनपर कई गंभीर आरोप लगे। उन्होंने कभी शादी नहीं की लेकिन अपने दत्तक पुत्र 'वीएन सुधाकरण' की शादी पर पानी की तरह पैसे बहाए। यह विषय भी इन मामलों का एक हिस्सा रहा।
भ्रष्टाचार के मामलों और कोर्ट से सजा होने के बावजूद वे अपनी पार्टी को चुनावों में जिताने में सफल रहीं। हालांकि गंभीर आरोपों के कारण उन्हें इस दौरान काफी कठिन दौर से गुजरना पड़ा, पर 2001 में वे फिर एक बार तमिलनडू की मुख्यमंत्री बनने में सफल हुईं। उन्होंने गैर चुने हुए मुख्यमंत्री के तौर पर कुर्सी संभाल ली। दोबारा सत्ता में आने के बाद उन्होंने लॉटरी टिकट पर पाबंदी लगा दी। हड़ताल पर जाने की वजह से दो लाख कर्मचारियों को एक साथ नौकरी से निकाल दिया, किसानों की मुफ्त बिजली पर रोक लगा दी, राशन की दुकानों में चावल की कीमत बढ़ा दी, 5000 रुपये से ज्यादा कमाने वालों के राशन कार्ड खारिज कर दिए, बस किराया बढ़ा दिया और मंदिरों में जानवरों की बलि पर रोक लगा दी। इसी बीच भ्रष्टाचार के मामले में सुप्रीम कोर्ट ने उनकी नियुक्ति को अवैध घोषित कर दिया और उन्हें अपनी कुर्सी अपने विश्वस्त मंत्री ओ॰ पन्नीरसेल्वम को सौंपनी पड़ी। जब उन्हें मद्रास हाईकोर्ट से कुछ आरोपों से राहत मिल गई तो वे मार्च 2002 में फिर से मुख्यमंत्री की कुर्सी सँभाल ली। हालांकि 2004 के लोकसभा चुनाव में बुरी तरह हारने के बाद उन्होंने पशुबलि की अनुमति दे दी और किसानों की मुफ्त बिजली भी बहाल हो गई।
अप्रैल 2011 में जब 11 दलों के गठबंधन ने 14वीं राज्य विधानसभा में बहुमत हासिल किया तो वे तीसरी बार मुख्यमंत्री बनीं। उन्होंने 16 मई 2011 को मुख्‍यमंत्री पद की शपथ लीं और तब से वे राज्य की मुख्यमंत्री हैं।
माहिती संकलन- विकिपीडिया
:-अभिजीत राजेंद्र साबळे (पाटील)
मु.पो.खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक ४२२३०५



Friday, 25 November 2016

२६/११ हल्ला एक काळा दिवस...

अभिजीत रा.साबळे (पाटील)

abhisabale09@gmail.com

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.


दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला. परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.
या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या.

हल्ल्याची ठिकाणे

हल्ल्याची ठिकाणे
ठिकाण
हल्ल्याचा प्रकार
गोळीबार
गोळीबार
गोळीबार, ६ बॉम्बस्फोट, आग, ओलिस
गोळीबार, बॉम्बस्फोट
गोळीबार, ओलिस
गोळीबार, ओलिस
गोळीबार
बॉम्बस्फोट
बॉम्बस्फोट

घटनाक्रम

गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनेक हल्ले मुंबईवर झाले आहेत. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरुन समुद्रमार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरुन सोडण्यात आल्या होत्या.
बातमी अहवालांनुसार नोव्हेंबर २६ रोजी रात्री ८:१० वाजता एका अशा बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. पैकी सहाजण भारी बॅगा घेउन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनाऱ्यालगत पुढे गेले.स्थानिक कोळ्यांनी या सहाजणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले. ८:२० वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणार्‍या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे गुरकावून ते दोन गट करून निघून गेले. कोळ्यांनी याची पोलिसांत बातमी दिली असता त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.
नोव्हेंबर २६ला रात्री ९:२० वाजता हल्ला सुरू झाला. ए.के. ४७ असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले. यात कमीतकमी दहा व्यक्ती ठार झाल्या. याच सुमारास इतर दोघांनी ताजमहाल होटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह १५ जणांना ओलिस घेतले. रात्री अकरा वाजता महाराष्ट्र पोलिस मुख्याधिकार्‍यांचा हवाला देऊन सी.एन.एन.ने अहवाल दिला की ताजमहाल होटेलमधील परिस्थिती निवळली आहे आणि सगळ्या ओलिसांना सोडविण्यात आले आहे, पण नंतर उघड झाले की होटेलमध्ये अजूनही ओलिस होतेच. इकडे ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी ४० ओलिस धरले. यावेळी ताज व ओबेरॉय मिळून सहा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी होती. २८ला पहाटे ४:२२ला ताजमहाल होटेल पुन्हा पोलिसांच्या नियंत्रणात आल्याची बातमी आली. यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय होटेलमध्ये ठार मारुन इमारतीचा ताबा घेतला.
या वेळी दोन्ही होटेलना आगी लागलेल्या होत्या व लश्कर व रॅपिड ऍक्शन फोर्सच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातलेला होता. सुमारे ४०० लश्करी कमांडो आणि ३०० एन.एस.जी. कमांडो तसेच ३५-१०० मार्कोस कमांडो घटनास्थळी पाठविण्यात आले होते. या शिवाय नेपियन सी रोड आणि व्हिले पार्ले येथे दोन बॉम्ब स्फोट झाले.

भारतात प्रवेश

  तारीख  
अंदाजे वेळ
(
भारतीय)
घटना
नोव्हें २१
संध्याकाळ
कराचीहून एका बोटीतून दहा दहशतवादी निघाले
नोव्हें २२
विनाशसामुग्रीचे वाटप. प्रत्येकाला ३० गोळ्या असलेली ६-७ मॅगेझिन देण्यात आली. याशिवाय प्रत्येकाला ४०० गोळ्या, ८ हातबॉम्ब, एक ए.के. ४७ असॉल्ट रायफल, स्वयंचलित रिव्हॉल्व्हर, क्रेडिट कार्डे व सुका मेवा देण्यात आला
नोव्हें २२
इतर काही दहशतवादी ताजमहाल होटेलमध्ये हत्यारे व दारुगोळा घेउन राहण्यास दाखल झाले.
नोव्हें २३
पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एक भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला. त्यातील ४ कोळ्यांना ठार मारुन कप्तानाला भारताच्या किनाऱ्याकडे जाण्यास भाग पाडले.
नोव्हें २४
कुबेरच्या कप्तानाला ठार मारुन दहशतवादी गुजरातजवळ आले. तेथे पांढरा झेंडा फडकावून त्यांनी एका तटरक्षक नौकेला जवळ खेचले. चौकशी करण्यासाठी दोन तटरक्षक अधिकारी कुबेरवर आले असता त्यातील एकाला ठार मारले व दुसऱ्याला मुंबईकडे बोट नेण्यास भाग पाडले.
नोव्हें २६
दुपार, संध्याकाळ
दहशतवादी मुंबईपासून चार समुद्री मैलावर आल्यावर दुसऱ्या तटरक्षक अधिकाऱ्याला ठार केले. यानंतर संध्याकाळी दहशतवादी तीन हवा भरलेल्या छोट्या तराफ्यांत चढले आणि कुलाब्याकडेनिघाले.
नोव्हें २६
रात्र
पाकिस्तानहून निघालेले ही दहा माणसे कफ परेडजवळ बधवार पार्क येथे आली. हे ठिकाण नरीमन हाउस पासून अर्ध्या किलोमीटरवर आहे.
नोव्हें २६
रात्री उशीरा
या दहांपैकी चार ताजमहाल होटेलमध्ये आले, दोघे ओबेरॉय ट्रायडेंटला गेले, दोन नरीमन हाउसला गेले तर उरलेले दोघे, आझम आणि इस्माईल, टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडेनिघाले.

ताजमहाल हॉटेल

  तारीख  
अंदाजे वेळ
(
भारतीय)
घटना
नोव्हें २६
२३:००
दहशतवादी ताजमहाल हॉटेलात घुसले.
नोव्हें २७
मध्यरात्र
मुंबई पोलिसांनी हॉटेलास वेढा घातला.
नोव्हें २७
०१:००
हॉटेलाच्या मध्यवर्ती घुमटात प्रचंड स्फोट. इमारतीत आग.
नोव्हें २७
०२:३०
दोन ट्रकमधून सैनिक दाखल. दर्शनी भागातील लॉबीवर कबजा. सगळ्यात वरच्या मजल्यावर आग
नोव्हें २७
०३:००
अग्निशमन दल आले. लॉबी आणि हेरिटेज इमारतीत गोळीबार.
नोव्हें २७
०४:००
अग्निशमन दलाने शिड्या वापरून २००+ व्यक्तींना सोडवले.
नोव्हें २७
०४:३०
दहशतवादी मध्यवर्ती भागातून नवीन इमारतीत गेल्याची बातमी.
नोव्हें २७
०५:००
बाँबपथक आणि कमांडो दाखल. पोलिसांनी मारा वाढवला.
नोव्हें २७
०५:३०
आग आटोक्यात. दहशतवाद्यांनी १००-१५० ओलिसांसह नवीन इमारतीत ठाण मांडले.[
नोव्हें २७
०६:३०
सुरक्षा दले हल्ल्यासाठी सज्ज.
नोव्हें २७
०८:००
काही व्यक्तींची लॉबीतून सुटका
नोव्हें २७
०८:३०
चेंबर्स क्लबमधून अजून ५० व्यक्तींची सुटका.
नोव्हें २७
०९:००
गोळीबार सुरुच. अजून काही माणसे आत अडकल्याची बातमी.
नोव्हें २७
१०:३०
इमारतीच्या आत गोळीबारांच्या झटापटी.
नोव्हें २७
मध्याह्न
अजून ५० व्यक्तींची सुटका.
नोव्हें २७
१६:३०
दहशतवाद्यांनी चौथ्या मजल्यावर आग लावली.
नोव्हें २७
१९:२०
अजून एन.एस.जी. कमांडो घटनास्थळी दाखल, होटेल वर नवीन हल्ला.
नोव्हें २७
२३:००
मोहीम चालूच.
नोव्हें २८
०२:५३
सहा मृतदेह मिळाले.
नोव्हें २८
०२:५३ ०३:५९
दहा हातबॉम्बचा स्फोट
नोव्हें २८
१५:००
मरीन कमांडोनी इमारतीच्या आतील स्फोटके निकामी केली.
नोव्हें २८
१६:००
आरमारी कमांडोंना सुमारे १५ अधिक मृतदेह मिळाले.
नोव्हें २८
१९:३०
इमारतीत नवीन झटापटी व स्फोट.
नोव्हें २८
२०:३०
एक दहशतवादी पळून गेल्याची बातमी.
नोव्हें २९
०३:४००४:१०
पाच अजून स्फोट झाल्याची बातमी.
नोव्हें २९
०५:०५
आत उरलेल्या दहशतवाद्यांबद्दल सुधारित अटकळ.
नोव्हें २९
०७:३०
पहिल्या मजल्यावरील आग चालूच, दुसऱ्या मजल्यावरही पसरली. इमारतीत चकमकी सुरुच.
नोव्हें २९
०८:००
कमांडोंनी ताजमहाल होटेलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे जाहीर केले. खोल्याखोल्यांतून शोधमोहीम सुरू. जनतेचा रस्त्यांवर जल्लोष.[२७]

ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल

ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल येथील घटनाक्रम असा घडला.
  तारीख  
अंदाजे वेळ
(
भारतीय)
घटना
नोव्हें २७
६ वा
एन.एस.जी चे पथक हॉटेलापाशी दाखल.
नोव्हें २७
८:४० वा
गोळीबाराचा आवाज, सेना व नौदलाच्या पथकाचे आगमन.
नोव्हें २७
१३:३० वा
दोन लहान ग्रेनेडचे स्फोट. इमारतीत अजून कुमक घुसली.
नोव्हें २७
१५:२५ वा
काही विदेशी नागरिकांची सुटका.
नोव्हें २७
१७:३५ वा
शीख रेजिमेंटीचे आगमन, प्रचंड गोळीबार.
नोव्हें २७
१८:०० वा
एर इंडियाच्या इमारतीतून ओलिसांची सुटका काही विदेशी नागरिकांची रुग्णालयात रवानगी.
नोव्हें २७
१८:४५ वा
स्फोटाचा आवाज दोन कंमांडो व २५ सैनिक जखमी झाल्याचा अंदाज. अजून काही ओलिसांची सुटका एकूण ३१.
नोव्हें २७
१९:१० वा
एका अतिरेक्याला कंठस्नान.
नोव्हें २७
१९:२५ वा
हॉटेलाच्या ४थ्या मजल्यावर आग
नोव्हें २७
२३:०० वा
ऑपरेशन चालू
नोव्हें २८
१० वा
ट्रायडंटमधून काही ओलिसांची सुटका.
नोव्हें २७
१५:00 PM
कंमांडो ऑपरेशन संपले २४ ओलिस नागरिक मृत, २ दहशतवादी ठार[२८] एकूण १४३ ओलिसांची सुटका.[२९]

नरीमान हाउस

नरीमान हाउस येथील घटनाक्रम असा घडला.
नरीमन हाउस
  तारीख  
अंदाजे वेळ
(
भारतीय)
घटना
नोव्हें २७
७.०० वा
पोलिसांनी आजूबाजूच्या इमारती मोकळ्या करून ताबा घेतला.
नोव्हें २७
११.०० वा
पोलिस व अतिरेक्यांच्यात गोळीबार, एक अतिरेकी जखमी.
नोव्हें २७
१४:४५ वा
अतिरेक्यांनी जवळच्या गल्लीत हातबाँम्ब फेकला, हानी नाही.
नोव्हें २७
१७:३० वा
एन.एस.जी चे कंमांडोंचे आगमन, नौदलीय हेलीकॉप्टरने सर्वेक्षण.
नोव्हें २७
२३.०० वा
ऑपरेशन चालू.
नोव्हें २८
००:०० वा
पहिल्या मजल्यावरुन ९ ओलिसांची सुटका.
नोव्हें २८
७:३० वा
एन्.एस्.जी कंमाडोंनी नरीमन हाउसच्या गच्चीवर हेलीकॉप्टरने प्रवेश.[३०]
नोव्हें २८
३.०० वा
एन्.एस्.जी कंमाडों आणि अतिरेकी यांच्यातील गोळीबार चालूच.
नोव्हें २८
रात्री ७:३० वा
ज्यू धर्मगुरू, त्यांची पत्नी व इतर तिघे असे ५ जणांची अतिरेक्यांकडून हत्या.
नोव्हें २८
रात्री ८:३० वा
एन.एस.जी कंमाडोंचे २ अतिरेक्यांना कंठस्नान, एन्.एस्.जी कंमाडों यांची मोहीम समाप्त. तशी सरकार कडून अधिकृत घोषणा.

नुकसान

देश
मृत्यू
जखमी
१७८
६५७
 इस्रायल/अमेरिका
-
-
-
 ब्रिटन/सायप्रस
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. [४९] तर २९३ जण जखमी झाले आहेत.[४९] यांत १२१ भारतीय नागरिक, १७ सुरक्षा कर्मचारी आणि ३४ परदेशी नागरिक आहेत. परदेशी नागरिकांपैकी चार ऑस्ट्रेलियन, चार अमेरिकन, तीन केनेडियन, तीन जर्मन, दोन इस्रायली-अमेरिकन, दोन इस्रायली, दोन फ्रेंच तर प्रत्येकी एक ब्रिटिश-सायप्रॉइट, चिनी, इटालियन, जपानी, जॉर्डनी, मलेशियन, मॉरिशयन, मेक्सिकन, सिंगापूरी, थाई आणि मेक्सिकन आहेत. इतर सांख्यिकी उजवीकडे दिलेली आहे.
यांशिवाय नऊ अतिरेकी ठार करण्यात आले आणि एकास जिवंत पकडण्यात आले.[५७]
जखमी झालेल्या इतर २६ परदेशी नागरिकांना बॉम्बे हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले आहे.[५५]








मृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्ती

प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिस वीरमरण पावले आहेत.

·        तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले.
·        अशोक कामटे - ऍडिशनल पोलिस कमिशनर
·        विजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट
·        शशांक शिंदे - वरिष्ठ पोलिस निरिक्षक
·        मेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी
·        हवालदार चंदर - एन.एस.जी. कमांडो
·        हवालदार गजेंदर सिंह बिष्ट - एन.एस.जी. कमांडो
·        छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.[५९]
अँड्रियास लिव्हरास हा ब्रिटिश उद्योगपती हल्ल्यांत मृत्यू पावला.[६०] जर्मन दूरचित्रवाणी निर्माता राल्फ बर्केई, फ्रेंच उद्योगपती लूमिया हिरिद्जी आणि तिचा नवरा हेही मृतांत आहेत.[६१][६२] नरीमन हाउसमध्ये गॅव्रियेल नोआह होल्त्झबर्ग, त्यांची पत्नी रिव्का होल्त्झबर्ग हे मृत्युमुखी पडले.[६३]
महाराष्ट्र सरकार ने प्रत्येक मृताच्या नातेवाईकास ५ लाख रुपये तर जखमींना ५०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.[६४]

प्रतिक्रिया आणि परिणाम

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील गोळीबाराबद्दल ऐकून घाबरलेले कर्मचारी
या घटनांनंतर बहुतांश शाळा, महाविद्यालये व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई शेरबाजार  राष्ट्रीय शेरबाजार नोव्हेंबर २७ रोजी बंद ठेवण्यात आले.[६५] अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले[६६] काही आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांनी आपली मुंबईची उड्डाण रद्द केली.[६७]
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९|इंग्लंड क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यातील सातपैकी शेवटचे दोन सामने या हल्ल्यांमुळे रद्द करण्यात आले. इंग्लंड संघातील खेळाडू घरी परतले पण नंतर कसोटी सामने खेळण्यासाठी परत आले.[६८] या दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतून चेन्नई येथे हलवण्यात आला.[६९] ३ ते १० डिसेंबर दरम्यान होणारी पहिली ट्वेंटी२० चँपियन्स लीग स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.[७०]
या हल्ल्याच्या निमित्ताने पाकिस्तानने पकडून ठेवलेल्या ३७९ भारतीय होड्या, नौका व ३३६ कोळ्यांचा प्रश्न पुढे आला. यांपैकी २०० नौका पाकिस्तानने परस्पर विकून ते पैसे हडपलेले आहेत. पाकिस्तानची ही चाल आता भारत सरकार आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान समजत असल्याचे जाहीर केले गेले. हा हल्ला झाल्यावर भारताची मखलाशी करण्यासाठी नोव्हेंबर २८ रोजी पाकिस्तानने यांपैकी ९९ कोळ्यांना सोडले.[७१]
याचबरोबर नवी मुंबई येथील आयटीसी फॉर्च्युन होटेल सुद्धा बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसला मिळाली होती पण त्यात तथ्य नव्हते.[७२]
नोव्हेंबर २८ रोजी सीएसटी स्थानकात पुन्हा गोळीबार झाल्याच्या अफवा वृत्तवाहिन्यांनी पसरवल्यावर तेथे निघालेल्या रेल्वेगाड्या मार्गातच थांबवण्यात आल्या.[७३]
भारतीय पंतप्रधान मनमोहनसिंगने विनंती केल्याने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स या हेरखात्याच्या प्रमुख अहमद शुजा पाशाने भारतास येउन हल्ल्याच्या तपासात मदत करण्याचे आश्वासन दिले.[७४] नंतर पाकिस्तान सरकारने हे आश्वासन फिरवून त्याच्या ऐवजी त्याचा उजवा हात असलेल्या आयएसआयचा मुख्य निदेशकास भारतात पाठवण्याचे ठरवले.[७५]
झालेल्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटीलने नोव्हेंबर ३० रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.[७६] राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सल्लागार मयंकोटे केलत नारायणननेसुद्धा आपला राजीनामा दिला परंतु मनमोहनसिंगनी हा राजीनामा स्वीकारला नाही.[७७] महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही याच दिवशी पदत्याग केल्याच्या आवया उठल्या परंतु त्यात तथ्य नव्हते.
उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी हे हल्ले म्हणजे किरकोळ घटना आहेत असे वक्तव्य दिल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. डिसेंबर १ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेता शरद पवारच्या सांगण्यावरुन पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राष्ट्राला उद्देशून केलेल्या दूरचित्रवाणीवरील आपल्या भाषणात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी भारत सरकार हे हल्ले करवणार्‍या व्यक्ती आणि संघटनांना सोडणार नाही असे सांगितले. हे हल्ले सुनियोजित असून त्याला देशाबाहेरील शक्तींचा पाठिंबा आहे असेही त्यांनी सांगितले.[७८] विरोधीपक्ष नेता लालकृष्ण अडवाणीने भारतीय नागरिकांना या आणीबाणीच्या काळात एकजून राहण्याचे आवाहन केले.[७९]
या हल्ल्यांवर जगभरातून तीव्र प्रतिसाद उमटले. अनेक देशांच्या नेत्यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आणि हताहत व्यक्तींना तसेच त्यांच्या नातेवाईकांना धीराचा संदेश दिला.[८०][८१] मोसाद या इस्रायेलच्या गुप्तहेरखात्याने भारतीय सरकारला देऊ केलेली मदत सरकारने नाकारल्याचे वृत्त आहे.[८२] या हल्ल्यांनतर अनेक पाश्चिमात्य देशांनी आपल्या नागरिकांना लगेचच भारतात जाण्यापासून परावृत्त केले.[८३][८४]

एन.एस.जी.चे विस्तारीकरण

डिसेंबर २ला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एन.एस.जी.चे दिल्लीशिवाय इतर शहरांतून विस्तारीकरण करण्याबद्दल चर्चा होईल.[८५] हे झाल्यास मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता सारख्या शहरांतून एन.एस.जी.चे कमांडो राहतील व दिल्लीहून प्रवास करण्यात जाणारा मौल्यवान वेळ वाचेल.
प्रत्येक एन.एस.जी. कमांडोला वेढा घालण्याचे व वेढा फोडण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.[८६] because the Taj terrorists were in a gun battle for 59 hours continuously.[८७]

पोलिसांना चांगली शस्त्रास्त्रे

कमांडोंकडील बुलेटप्रूफ उपवस्त्रे आणि शिरस्त्राणे व पोलिसदलांकडील उपकरणे यातील मोठा फरक पाहिल्यावर पुण्याच्या पोलिस कमिशनर सत्यपाल सिंहनी सरकारकडे पोलिस अधिकाऱ्यांनाही कमांडोंसारखी उपकरणे व साहित्य देण्याची मागणी केली आहे. यामुळे पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल व त्यांची कामगिरी सुधारेल.[८८]

दहशतवाद विरोधासाठी नवीन केंद्रीय संस्था

सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंहनी जाहीर केले की दहशतवादाशी लढण्यासाठी कायदेतंत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, तसेच दहशतवादविरोधात इतर संस्था व दलांचा समन्वय साधण्यासाठी अन्वेषणसंस्था उभारण्यात येईल.[८९]

मुस्लिम काउन्सिलचा दफनविधीला नकार

भारतीय मुस्लिम काउन्सिल ने ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानात दफन करण्यास मनाई केली. तसेच भारतीय भूमीवर कोठेही या दहशतवाद्यांचे दफन होऊ नये यासाठी प्रयत्न केले.[९०]

केंद्र सरकार समोरील पेच

The attack has put challenges for the Congress-led Indian government ahead of general elections, and also to persuade Pakistan to act against militants. Many general public want some kind of clear response to the attack that killed 183 people, from identifying and punishing the masterminds to trade sanctions against Pakistan, or passing harsh anti-terrorism laws within India.[९१]

राजकारण्यांवर आगपाखड

भारतीय मिडीया च्या प्रंचड टिकेला व जनतेच्या क्षोभाला भारतीय सरकार व राजकारण्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनतेत या घटनेमुळे जबरदस्त संताप असून सरकारपुढे या टिकेवर समाधानकारक उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहे. टाईम्स ने आपल्या अग्रलेखात लिहिले आहे की 'राजकारण्यांच्या निष्काळजी मुळे निष्पापांचा जीव '.[९२]

केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा

३० नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या प्रकरणी गृहमंत्री श्री शिवराज पाटील यांनी नैतिक जवाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिला. वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी नवे गृहमंत्री म्हणून जवाबदारी स्वीकारली.[९३] मनमोहन सिंग यांनी स्वता: वित्तमंत्रीपदाचा कार्यभार हातात घेतला.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा

महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री आर. आर. पाटील यांनी १ डिसेंबर २००८ रोजी मुख्यमंत्र्याना आपला राजीनामा सादर केला. पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील 'ऐसी छोटी वारदाते होती रहती है' या विधानावर बरेच वादळ उठले होते. शरद पवार यांनी सूचना केल्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिला.[९४]

पाकिस्तानच्या राजदूताची कानउघाडणी

डिसेंबर १ रोजी भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने पाकिस्तानी हाय कमिशनर शहीद मलिकना बोलावून घेउन पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना लगाम न घातल्या बद्दल अधिकृत तक्रार (डिमार्च) केली.[९५]
परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडून अपेक्षित पावलेही जाहीर केली -- "पाकिस्तानच्या राजदूतांना सांगण्यात आले आहे की पाकिस्तानच्या कृती त्यांच्या भारताशी नवीन प्रकारचे संबंध हवे असल्याच्याबोलण्याप्रमाणे असल्या पाहिजेत.
त्यांना सांगण्यात आले की मुंबईतील हे हल्ले पाकिस्तानमधील व्यक्ती व संस्थांनी केले आहेत. भारत सरकारची अपेक्षा आहे की पाकिस्तान अशांविरुद्ध कृती करून दाखवेल.[९६]

पाकिस्तानवर दबाव

काही माध्यमांनुसार जर हा हल्ला पाकिस्तानात योजला गेल्याचे उघड झाले तर भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावतील आणि भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर दिले जाईल. यासाठी भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसण्याची शक्यता आहे असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.[९७]
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कॉन्डोलीझा राइसने पाकिस्तानला या हल्लेखोरांना पकडण्यासाठी आपल्याकडून पूर्ण सहकार करण्याचे आवाहन केले.[९८]
या प्रसंगानंतर राइस भारताच्या भेटीवर येईल व भारताच्या लोकांसोबत उभे राहण्याचे व त्यासाठी एकत्र काम करण्याचे वचन निभावण्याचे काम करेल असे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने सांगितले.[९९]

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची राजीनाम्याची तयारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मसलत करून दुसरा उमेदवार ठरल्यावर हा राजीनामा स्वीकारेल.[१००]

पाकिस्तानकडे दाऊद इब्राहीमला पकडून देण्याची मागणी

सीएनएन-आयबीएन दूरचित्रवाणीवाहिनीच्या अहवालानुसार भारताने पाकिस्तानकडे दाऊद इब्राहीम आणि मौलाना मसूद अझहरला पकडून देण्याची मागणी केली आहे.
दाऊद भारतातील अव्वल नंबरचा पाहिजे असलेला गुन्हेगार आहे. त्याचे लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मसूद जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा स्थापक व म्होरक्या असून त्याला पाकिस्तानने इंडियन एरलाइन्स फ्लाइट ८१४ या विमानाच्या ओलिसांच्या बदली सोडून दिले होते.[१०१] पाकिस्तानने भारताने केलेली मागणी फेटाळून लावली असून पाकिस्तानमध्ये दहशतवादी असल्यास त्याच्यांवर पाकिस्तानमध्ये खटले दाखल करून चालवण्यात येतील असे सांगितले.
:-अभिजीत राजेंद्र साबळे 
मु.पो.खेडलेझुंगे ता.निफाड जि.नाशिक ४२२३०५
abhisabale09@gmail.com